आपण सगळे जण ह्या भौतिक जगात राहतो जिथे आपल्याला सकाळी उठल्यापासून
झोपे पर्यंत प्रत्येक गोष्टी साठी पैसे लागतात.पैसा हि एक प्रकारची उर्जा आहे आणि
एक प्रकारची ताकद आहे.तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पैसा हा काही वैश्विक नियम
पाळतो. बहुतेकदा अनेकांच्या मनात पैश्याबद्द्ल काही न काही नकारात्मक भावना असते
आणि त्यामुळे ते पैसा मिळवण्यासाठी नेहमी फक्त धडपड करत राहतात आणि पैसा त्यांच्या
पासून लांब च राहतो.
पैसा हे एक खर तर माध्यम आहे. तुमच जे काही आयुष्य ज्या पद्धतीच आहे पैसा फक्त ते वाढवण्याच काम करतो. तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही आनंदी असता आणि राहता ही. पैसा आपल्या सर्व गरजा सर्व इच्छा पूर्ण करतो त्यामुळे त्याला आपण आपल्या सगळ्यात जवळचा मानला पाहिजे.
तुमचा जवळचा मित्र असे जेव्हा तुम्ही मानाल तेव्हा तुमच्या मनात पैश्याबद्द्ल नेहमी चांगली भावना ,सकरात्मक भावना असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि सुखी होऊ शकणार आहात.
सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत,
पैसा हा पैश्या कडेच खेचला जातो
नोकरी करून श्रीमंत होता येत नाही
समाधानी राहा.
काटकसरी राहा
अंथरून पाहून पाय पसारा
हे आणि असे अनेक विचार आपल्या सर्वांच्या मनात लहानपणापासूनवर्षानु वर्षे रुजवले गेलेले असतात अगदी कळत-न कळत आणि हे सगळे पैश्या बद्दलचे निगेटिव्ह विचार आहेत आणि त्यमुळे आपल्या प्रगती मध्ये अडथळे येत असतात आणि आपण मात्र नशीब खराब आहे इ. काही पुन्हा एकदा आपण मनात ग्रह करून घेतो पण ह्या सगळ्यावर चांगला उपाय आहे आपण जर आपला पैश्या बद्दल चा दृष्टीकोन बदलला तर आपल्याला संधी प्राप्त होतील,प्रगती मधले अडथळे दूर होतील आणि आपण मनासारखे पैसे कमवून सुखी होऊ शकतो.
पैसा हे एक खर तर माध्यम आहे. तुमच जे काही आयुष्य ज्या पद्धतीच आहे पैसा फक्त ते वाढवण्याच काम करतो. तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही आनंदी असता आणि राहता ही. पैसा आपल्या सर्व गरजा सर्व इच्छा पूर्ण करतो त्यामुळे त्याला आपण आपल्या सगळ्यात जवळचा मानला पाहिजे.
तुमचा जवळचा मित्र असे जेव्हा तुम्ही मानाल तेव्हा तुमच्या मनात पैश्याबद्द्ल नेहमी चांगली भावना ,सकरात्मक भावना असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि सुखी होऊ शकणार आहात.
सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत,
पैसा हा पैश्या कडेच खेचला जातो
नोकरी करून श्रीमंत होता येत नाही
समाधानी राहा.
काटकसरी राहा
अंथरून पाहून पाय पसारा
हे आणि असे अनेक विचार आपल्या सर्वांच्या मनात लहानपणापासूनवर्षानु वर्षे रुजवले गेलेले असतात अगदी कळत-न कळत आणि हे सगळे पैश्या बद्दलचे निगेटिव्ह विचार आहेत आणि त्यमुळे आपल्या प्रगती मध्ये अडथळे येत असतात आणि आपण मात्र नशीब खराब आहे इ. काही पुन्हा एकदा आपण मनात ग्रह करून घेतो पण ह्या सगळ्यावर चांगला उपाय आहे आपण जर आपला पैश्या बद्दल चा दृष्टीकोन बदलला तर आपल्याला संधी प्राप्त होतील,प्रगती मधले अडथळे दूर होतील आणि आपण मनासारखे पैसे कमवून सुखी होऊ शकतो.